Jump to content

User:Ganesh B. Narawade

From Wikipedia, the free encyclopedia

शेतकऱ्यांना, शेती व्यवसाय आणि स्वतः चा विकास करून घ्यायचा असेल एकत्र येवून मोठी संघटना स्थापन करण्याशिवाय पर्याय नाही. जर शेतकरी एकत्र आले नाही, तर सध्याच्या परिस्थितीत काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही.